महाराष्ट्र
-

लंपी रोगाबाबत सोशल मीडियातून अफवा व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी
मुंबई, दि. १८ : लंपी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा…
Read More » -

साताऱ्यात हाफ मॅरेथॉनमध्ये धावपटूचा मृत्यू ! आधी बेशुद्ध पडला अन् जमिनीवर कोसळला !!
सातारा, 18 सप्टेंबर – महाराष्ट्रातील सातारा येथे रविवारी झालेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये एका धावपटूचा खाली पडून मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती…
Read More » -

सिटी बसला आग, करमाड ते सिडको बस वरूड फाट्यावर पेटली ! मागच्याच महिन्यात केली होती सर्व्हिसिंग !!
औरंगाबाद, दि. 18 –: करमाड ते सिडको सिटी बस क्रमांक 43 मध्ये तांत्रिक कारणामुळे वरूड फाट्यावर रविवारी आग लागून नुकसान…
Read More » -

जिल्हा परिषद, पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणास मी मुख्यमंत्री असताना सुरुवात केली – शरद पवार
पुणे (महाराष्ट्र), 18 सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, उत्तर भारत आणि संसदेची ‘मानसिकता’ महिलांना…
Read More » -

अंगणवाड्यांचा विकास लोकसहभागातून करा, पदभरतीचा प्रस्ताव तत्काळ पाठवण्याचे निर्देश
– मंत्री मंगलप्रभात लोढा औरंगाबाद, दि.17 :- अंगणवाड्याचा विकास लोकसहभागातून होण्याच्या दृष्टीने अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) आाणि…
Read More » -

आरोपी पंच म्हणून स्वाक्षरी करू शकतो का (त्याच प्रकरणात) ? मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर दिव्य मराठीवरील जप्ती प्रक्रियेचा “पंचनामा” !
सुधीर जगदाळे । औरंगाबाद (9923355999) हजारो पत्रकारांना हक्काचा पिएफ आणि केंद्र शासनाच्या मजिठिया वेतन आयोगापासून वंचित ठेवणाऱ्या डी बी कॉर्प…
Read More » -

संतापजनक : बलात्काराचे सत्य उजेडात आणण्यासाठी बापाने मुलीचा मृतदेह 44 दिवस मीठाच्या खड्ड्यात ठेवला !
मुंबई, 16 सप्टेंबर – महाराष्ट्रातील नंदुरबारमधील आदिवासी समाजातील एका व्यक्तीने आपल्या मुलीचा मृतदेह 44 दिवस मिठाच्या खड्ड्यात ठेवला जेणेकरून तो…
Read More » -

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75000 पदांची भरती करणार, विद्यापीठाच्या मागण्या पूर्ण करून प्राध्यापकांनाही न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद, दि.16 :- छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजाहित दक्ष, मुत्सद्दी, धोरणी आणि रणधुरंदर होते. त्यासोबतच ते कुशल प्रशासक आणि श्रेष्ठ…
Read More » -

औरंगाबाद, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये व्हीआयपी क्रमांकासाठी आता मोजावे लागणार 6 लाख रुपये ! शिंदे सरकारचा दणका, शुल्क वाढीचा प्रस्ताव !
मुंबई, 16 सप्टेंबर – महाराष्ट्र परिवहन विभागाने नवीन वाहनांच्या व्हीआयपी क्रमांकाच्या शुल्कात वाढ करण्याबाबत मसुदा अधिसूचना जारी केली आहे. एका…
Read More » -

संजय राऊत यांच्या जामिनास ईडीचा कडाडून विरोध, पत्रा चाळ प्रकरणात पडद्यामागून महत्त्वपूर्ण भूमीका असल्याचा दावा !
मुंबई, 16 सप्टेंबर – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी विरोध केला आणि असा दावा केला…
Read More »

