महाराष्ट्र
-

औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचं नावही आता बदलल, संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर ! मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरात दाखल, मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घोषणांचा पाऊस !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.१६ – औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचं नावही आता बदलन्यात आलं आहे. संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असं…
Read More » -

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये ‘पीएम स्कील रन’चे आयोजन ! प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना प्रमाणपत्र देणार !!
मुंबई, दि. 14 : राज्यातील युवक -युवतींमध्ये कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी…
Read More » -

दिव्यांगांना सहानुभूती नको; समाजाचे सहकार्य व आशीर्वाद हवेत !
मुंबई, दि. 14 : दिव्यांग व्यक्तींची ज्ञानेंद्रिय अधिक तल्लखपणे काम करतात. अनेक बाबतीत ते सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक चांगले काम करतात.…
Read More » -

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये कर्ज योजनेंतर्गत ४ कोटी रक्कम जमा !
मुंबई, दि. १४ : केंद्र शासनाकडून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १६ कोटी रुपये निधी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास उपलब्ध…
Read More » -

शिक्षक भरती प्रक्रिया सुरू, 85 टक्के आधार प्रमाणित झालेल्या शाळांच्या संच मान्यता पूर्ण !
मुंबई, दि.२२ : जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांच्या सन 2022 -23 च्या संच मान्यतेनुसार एकूण 59 हजार 997 शाळांपैकी 54…
Read More » -

परभणी येथील तत्कालिन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी प्राप्त अहवालावर आठ दिवसांत कार्यवाही करणार !
मुंबई, दि. 21 – परभणी येथील तत्कालीन अपर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या अवैध वाळू उपसा, कुळ प्रकरणे, इनामी जमिनी, सुनावणी व…
Read More » -

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय !
मुंबई, दि. २१: राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री…
Read More » -

महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण
मुंबई, दि. 13 : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आता विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.…
Read More » -

राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार, काजू बोर्डासाठी २०० कोटी रुपये
मुंबई, दि. १३- राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
Read More » -

जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरु करणार, राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार !
मुंबई, दि. १३- जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More »

