महाराष्ट्र
-

उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार ! कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार !!
मुंबई, दि. 4 – उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासाठी ११…
Read More » -

पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज योजना सुरु करण्याचा निर्णय !
मुंबई, दि. 4- राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…
Read More » -

रेशन कार्डधारकांना केवळ 100 रुपयांत मिळणार दिवाळी पॅकेज, राज्य मंत्रिमंडळाची मोठी घोषणा !
मुंबई, दि. 4 – दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ…
Read More » -

महाराष्ट्र: आयफोन मिळण्यास उशीर झाल्यामुळे संतापलेल्या १८ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या !
नागपूर, २ ऑक्टोबर महाराष्ट्रातील नागपूर शहरात आई-वडिलांकडून आयफोन मिळण्यास उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या…
Read More » -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा ! सुरक्षा वाढवली, एकावर गुन्हा दाखल !!
मुंबई, २ ऑक्टोबर पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील एका हॉटेलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करणाऱ्या एका…
Read More » -

मराविमं अधिकारी संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे सरचिटणीस तथा महावितरण औरंगाबाद परिमंडल कार्यालयातील उपव्यवस्थापक (मानव संसाधन) संजय खाडे यांची…
Read More » -

सिल्लोडच्या स्थानिक निवडणुकांसाठी भाजपसोबत युती करण्यास अनुकूल नाही : मंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद (महाराष्ट्र), 30 सप्टेंबर – महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी सांगितले की मी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
Read More » -

कामचुकार कंत्राटदारांवर उगारणार कारवाईचा बडगा ! महामार्गाची कामे वेळेत पूर्ण न करणारे कंत्राटदार रडारवर, अहवाल मागवला !!
मुंबई, दि.30: – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळणे बंधनकारक असून याचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांची माहिती सादर करण्याच्या…
Read More » -

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’ ! महात्मा गांधी जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम !!
मुंबई, दि. 30- महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’…
Read More » -

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाचा वर्ध्यात होणार शुभारंभ ! गोदावरीसह 75 नद्यांच्या परिक्रमेचाही शुभारंभ !!
मुंबई, दि. 30 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने…
Read More »

