राष्ट्रीय
-

गुजरात निकालाने देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही, उत्तम उदाहरण दिल्ली महानगरपालिकेमध्ये तिथल्या जनतेने दाखवले: शरद पवार
मुंबई दि. ८ डिसेंबर – गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली.…
Read More » -

अमरावती-पुणे मार्गे वाशीम, हिंगोली, परभणी, परळी द्वी-साप्ताहिक विशेष गाडीच्या 44 फेऱ्या !
नांदेड, दि. ७ – मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून अमरावती-पुणे-अमरावती दरम्यान विशेष गाडीच्या 44 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. वाशीम,…
Read More » -

समृद्धी महामार्गामुळे राज्यात क्रांतिकारी बदल घडणार, 14 जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळणार !
मुंबई दि 6 :- महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहेच. शिवाय अमेरिकन उद्योगांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे.…
Read More » -

शरद पवारांनी सीमा प्रश्नी नेहमीच चांगलीच भूमिका घेतली, 48 तासांत पवारांना तेथे जाण्याची वेळ येणार नाही: देवेंद्र फडणवीस
मुंबई, 6 डिसेंबर – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी संपूर्ण स्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आपण सांगणार आहोत, अशी मााहिती…
Read More » -

२४ तासांमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर सुटणार्या संयमाची जबाबदारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर ! ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केंद्र सरकारलाही सुनावलं !!
मुंबई दि. ६ डिसेंबर – येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर या संयमाची एक वेगळी परिस्थिती पहायला…
Read More » -

शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना देशपातळीवर चमकण्याची संधी ! परीक्षा पे चर्चा: 2050 जणांना मिळणार प्रमाणपत्र !!
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022 केंद्रीय शिक्षण आणि कौशल्यविकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना ‘परीक्षा पे चर्चा…
Read More » -

अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज !
मुंबई, दि. ६ : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना…
Read More » -

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश, बँकांनीही कर्ज उपलब्ध करून द्यावे !
मुंबई, दि. 1 :- औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -

जळगाव विमानसेवेसाठी नवीन विमान कंपनीला जबाबदारी देणार, औरंगाबाद पूणे हवाई सेवेवरही चर्चा !
मुंबई- जळगाव विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी नवीन विमान कंपनीला जबाबदारी देऊन लवकरात लवकर विमानसेवा सुरू केली जाईल अशी ग्वाही…
Read More » -

दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार ! ओरंगाबाद, ठाणे, पुणे, नागपूर आणि अकोल्याचा देशात दबदबा !
मुंबई, दि. 24 : दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ…
Read More »
