-
महाराष्ट्र

397 ग्रामपंचायत जागांवर भाजपाचा विजयाचा दावा !
मुंबई, 17 ऑक्टोबर – भारतीय जनता पक्षाने (भाजप) सोमवारी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक 397 जागांवर दावा केला आहे. 1 हजार…
Read More » -
महाराष्ट्र

रिक्षा-आयशरच्या भीषण अपघात 5 जण जागीच ठार ! जोरदार धडकेने जाफराबाद-भोकरदन रस्त्यावर रिक्षाचे दोन तुकडे !!
जालना, दि. 17 ऑक्टोबर – अॅपेरिक्षा आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. ही…
Read More » -
महाराष्ट्र

मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिकांसह सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा !
औरंगाबाद, दि. 17 : महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा…
Read More » -
महाराष्ट्र

हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्राचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश !
औरंगाबाद, दिनांक १७ ऑक्टोबर – हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्राचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त…
Read More » -
राष्ट्रीय

शेतकऱ्यांना 16,000 कोटींच्या निधीचा 12 वा हप्ता जारी ! बोगस लाभार्थींची नावे वगळून पात्र शेतकऱ्यांची सूची दुरूस्त करण्याचे निर्देश !!
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन…
Read More » -
महाराष्ट्र

वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याचे निर्देश !
मुंबई, दि.१७: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची कार्यवाही केली जाते. मात्र ज्या वाहनचालकांवर पाच ते सहा वेळा दंडाची कारवाई झाली…
Read More » -
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर जगातील स्मार्ट वाहतूक सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित करणार !
मुंबई, दि.१७: राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषीत करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश देतानाच…
Read More » -
महाराष्ट्र

तलाठी संवर्गातील 1000 पदांची भरती करणार ! तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना प्रवास भत्त्यात वाढ देण्याचे निर्देश !!
मुंबई, दि. 17 : महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार…
Read More » -
महाराष्ट्र

कर्ज मंजूर न केल्यास एसबीआयच्या चेअरमनचे अपहरण करून त्यांची हत्या व बँकेचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी !
मुंबई : कर्ज मंजूर न केल्यास बँकेच्या अध्यक्षाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल मुंबई, 15 ऑक्टोबर – 10…
Read More » -
महाराष्ट्र

दिव्यांग लोकांना समाजाकडून सहानुभूतीची नाही, तर सहकार्याची गरज, दिव्यांगांना ईश्वर मानून त्यांची सेवा करणे पुण्यकार्य !
दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी समाजाचे योगदान आवश्यक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देशातील नेत्रहीन, कर्णबधिर तसेच इतर दिव्यांग लोकांना समाजाकडून सहानुभूतीची नाही,…
Read More »

