महाराष्ट्र
Trending

भूकंपाचे सौम्य धक्के

नागरिकांनी घाबरून जाऊ नये: निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर

AMRAVATI – धारणी तालुक्यातील शिवझीरी येथे दि.४ जून रोजी रात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.8 रिस्टर स्केलवर सिस्मोलॉजी विभागाने याची नोंद घेतली. मात्र नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

आय एम डी बी चे शास्त्रज्ञ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनी शांतता ठेवावी, घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही अशी प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!