महाराष्ट्र
Trending

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषण स्थळावरून सरकारला इशारा

AMRAVATI | – उपोषण कर्ता हा केवळ कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये म्हणून चेहऱ्यावर दाखवता नाही.
– माणूस जर आपल्यासाठी उपोषणाला बसला तर, कर्ज माफीसाठी बच्चू कडू आंदोलनाला बसले तर शेतकऱ्यांनी राज्यात उठाव करावा.

– सरकारने मागणी मान्य नाही केली, तर राज्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे.
– मी देखील उपोषणाला बसायला तयार आहे.

– आपला माणूस आपल्यासाठी जीवाची बाजी लावत असेल, तर राज्यातील सर्व रस्ते जाम करून टाकावे.
– राज्यातील शेतकऱ्यांच्या जेवढ्या संघटना असेल, त्यांनी आता बच्चू कडू यांच्या पाठीशी राहावे.
– शेतकरी संघटनांनी एक दिवस ठरवून राज्य भर आंदोलन करावे.

– बच्चू कडू मला भेटायला आले होते, माझा बच्चू कडू यांच्यावर खूप जीव आहे.
– बच्चू कडू यांनी अंत यात्रेचा शब्द काढला, म्हणून मी इथे निघून आलो.
– शेतकरी रस्त्यांवर नाही आले, तर न्याय कसा मिळेल.

– सगळ्या क्षेत्रातील लोकांनी या आंदोलनात उतरावे.
– सर्व शेतकरी संघटना अध्यक्षांनी एकत्र लवकर बसावे.
– तातडीची बैठक बोलावून बेमुदत राज्य भर बंद करावे.

– बच्चू कडू यांच्या आंदोलनात मी शेतकऱ्यांचे पोरग म्हणून कायम सोबत आहे.
– राज्यात सगळ्या जास्त वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे.

– बच्चू कडू यांच्या जीविताला काही झाल्यास, मी मुख्यमंत्री विरोधात रस्त्यावर उतरेल.
– मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मनोज जरांगे पाटील यांचा इशारा.

Back to top button
error: Content is protected !!