महानगरपालिका वर महायुतीचा झेंडा फडकवू.
लोक येणाऱ्या काळात भाजपच्या विकासाला मतदान देणार - चंद्रशेखर बावनकुळे

NAGPUR |- काँग्रेसची मशाल यात्रा ही त्यांना लख लाभ आहे. मोदी संविधान बदलणार आहेत असा गैरसमज पसरवून त्यांनी लोकसभेत जी जागा मिळवली तो प्रयत्न आता पुन्हा एकदा काँग्रेसपक्ष करत आहे.
– सहा महिन्यातच लोकांना कळलं की काँग्रेस पक्ष हा बेईमान आहे त्यामुळे याचे चित्र विधानसभा निवडणुकीची सर्वांना दिसले. – महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसच्या बद्दल विधानसभे निवडणुकीत घेतला. विकासाला मतदान लोकांनी दिला
– 33 लाख मतदान काँग्रेसचे व महाविकास आघाडी कमी झाले. 69 लाखांनी भाजप महायुतीचे मतदान वाढले.
– लोकांनी काँग्रेसच्या चुकीच्या अप्रचाराचा बदला घेतला.
– जनतेने भाजपला निवडून दिलं लोकांच्या भल्यासाठी आम्ही निवडून आलो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले.
– लोक येणाऱ्या काळात भाजपच्या विकासाला मतदान देणार आहेत, खोटारड्या काँग्रेसच्या मशाल यात्रेला मतदान देणार नाही
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात निहाय जनगणनेचा निर्णय घेतला 18 पगड जातींचा. सर्व समाजात नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभा आहे.
– विधानसभा निवडणुकीत आम्हाला 51.18 टक्के मतदान मिळाले. मी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही 55% च्या वरती मत
समाज कल्याण निधी
– सगळ्या समाजांच्या बजेट सर्वांकरिता राखीव आहे
– जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम काँग्रेसचे आहेदान घेऊन महानगरपालिका वर महायुतीचा झेंडा फडकवू.
नितेश राणे
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत. ते प्रमुख असल्याने ते या विषयावर बोलतील
– जो काही अन्याय झाला असेल तो दूर मुख्यमंत्र्यांकडून होऊ शकतो. असा सूर त्यांचा होता. काही लोकांचे त्या ठिकाणी मन दुखले असतील.