
NASHIK | आता भाऊकीमध्ये 200 रुपयांत शेतीचे वाटणी होईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेवून पाणंद रस्ते, रेती वाळू घाट, मुद्रांक शुल्क व जीवंत सातबारा यावर महत्त्वपूर्ण माहित दिली. ठळक मुद्दे खालील प्रमाणे.
• आज मी विभागीय आयुक्त कार्यलयात बैठक आणि महसूल बाबत आढावा घेतला
• मुद्रांक विभागाचा, मोजणी विभागाचा देखील आढावा घेतला
• जनसंवाद देखील मी आज घेणार आहे
• देवेंद्र फडणवीस यांच सरकार गतिमान सरकार आहे
• शासन निर्णय समाजातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवणे काम आहे त्यामुळे प्रवास आणि संवाद कार्यक्रम सुरू आहे
• 100 दिवसांचा जो टार्गेट दिला होता नाशिकने त्यात चांगले काम केले आहे
• आता 150 दिवसांचा टार्गेट दिल आहे
• 20 लाख घरकुल मंजूर आहेत याबाबत थेट तहसीलदार यांना अधिकार दिले आहे
• 5 ग्रास रेती थेट घरकुल मंजूर झालेल्या लोकांपर्यंत दिले जाणार आहे
• सातबारा वर ज्या नोंदी झाल्य़ा पाहिजे त्या झाल्या नाहीत
• जिवंत सातबारा योजना आम्ही सुरू केल्यात
• 68 कलेक्टर आणि 80 अतिरिक्त कलेक्टर यांची नेमणूक झाली आहे
• आमच्या विभागात लवकरच प्रोमोशन देखील होणार आहे
• भाऊकी मध्ये 200 रुपये मध्ये शेतीचे वाटणी होईल
• पुढच्या काळात बोगस नोंदणी करता येणार नाही याबत योजना लवकरच आणणार आहे
• घरी बसून आणि आधार कार्ड वर नोंदणी करता येईल अशी व्यवस्था आणू
• यापुढे तुम्ही राज्यात कुठेही खरेदी केल्यास तिथे जाणायची आवश्यकता नाही
• तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही तुम्ही ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणावरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे
• राज्यात पुढच्या तीन वर्षात बांधकामाला नैसर्गिक वाळूची गरज भासणार नाही
• दगडापासून वाळू तयार करण्याची यंत्रणा आम्ही देणार आहे
• प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रेशर आम्ही देणार आहे
• 1500 हजार क्रेशर आम्ही राज्यात देणार आहे. कुत्रिम वाळू यापुढे तयार केली जाणार आहे
• अवैध उत्खनन जिथे झाले आहे तिथे सर्वेक्षण करून दंड केले जाणार
• यापुढे टेकडी खोदण्याचे परवानगी दिली जाणार नाही
• डोंगर आणि टेकडी यापुढे कोणीही खोदणार नाही
• आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेला देणार नाही
• लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र निधी दिला आहे
• कुठल्याही विभागाचा निधी दुसरीकडे वळवता येत नाही
• आदिवासी विभागाच्या निधी ला हात लावू शकता नाही कुठल्याही प्रकारचे जीआर काढले नाही
• लवकरच पंचनामे करू आणि नुकसान भरपाई देऊ
• पालकमंत्री पदाबाबत लवकरच निर्णय होईल
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री याबाबत लवकर निर्णय घेतील
• घटना घडल्यानंतर उशीर झाले तर आम्ही जवाबदार
• काही जण यात राजकारण करत आहेत
• घटना घडल्यावर सरकारने अकॅशन घेऊन कारवाई करत आहे
• आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे ही जवाबदारी सरकारची आहे
– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे