
AMRAVATI |- 17 हजार 348 विद्यार्थ्यांनी सोडली जिल्हा परिषदेची शाळा
– गेल्या चार वर्षातील धक्कादायक आकडेवारी
– विद्यार्थी पटसंख्या वाढीचे शिक्षण विभागाचे प्रयत्न केवळ कागदोपत्रीचं
– पटसंख्या घटली म्हणून बुलढाण्यात झाली होती शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
– आता अमरावतीतही बुलढाणा पॅटर्न रबविण्याची मागणी