
AMRAVATI | – शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मुद्यावरून आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहे
– बच्चू कडू यांचे आजपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी जवळ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत
आज सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अमरावतीत भव्य बाईक रॅली
– बाईक रॅली आधी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार, त्याठिकाणी शिदोरी आंदोलन होईल
– त्यांनतर अमरावती ते मोझरी भव्य बाईक रॅली
– 15 ते 20 हजार दुचाकी बाईक रॅलीत सहभागी होणार
– त्यानंतर बच्चू कडू यांची गुरुकुंज मोझरी येथे सभा पार पडणार आहे
– सभा झाल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली जाईल
– जो पर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा
बच्चू कडु यांनी