महाराष्ट्र
Trending

वारकऱ्याची पगडी घालून शेतकऱ्याची फसवणूक करणार असाल; तर त्या पगडीची आब राखा 

राजू शेट्टी

KOLHAPUR | – राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं.

– त्यावेळी त्यांनी याबाबतच्या नियम, पद्धतींचा अभ्यास निश्चित केला असेल.
– मात्र आता ते नियम, पद्धती सांगत वेळ लागेल म्हणत असतील तर ते चालढकल करत आहेत.
– मुळात ज्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांची पगडी घालून ते बोलतात, त्याची त्यांनी प्रतिष्ठा राखावी.

ही पगडी घालणारा वारकरी ना कधी खोटं बोलतो, ना कधी फसवतो, ना कधी कुणाची निंदा नालस्ती करतो.
– अशी वारकऱ्याची पगडी घालून तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्याला फसवू पाहत असाल, तर किमान त्या पांडुरंगाच्या पगडीची तरी आब राखा.

Back to top button
error: Content is protected !!